Ad will apear here
Next
श्रीकृष्ण नावाचं सावळं सामर्थ्य
यशोदेचा खट्याळ श्रीकृष्ण ते स्थितप्रज्ञ कृष्ण अशा विविध रूपांनी श्रीकृष्णाने गेली हजारो वर्षे जनमानसाला अक्षरशः वेड लावले आहे. कृष्णाची ही रूपे वासुदेव वामन बापट गुरूजी यांनी या पुस्तकात रेखाटली आहेत.

गोपिकांबरोबर रासक्रीडा करणारा कृष्ण, महाभारतात अर्जुनाला गीता सांगणारा कृष्ण, शरपंजरी पितामह भीष्मांच्या अंत:चक्षुंना जाणवलेले कृष्ण परमात्म्याचे विराट रूप अशी सर्व रूपे या पुस्तकात दिसतात.

ही रूपे न्याहाळताना त्यांनी यमुनाष्टकम्, यमुनेचा योगशास्त्रीय विचार, कृष्णवर्णाचे वैशिष्ट्य, रासक्रीडा गुढार्थ, भक्ताची रास : दोन प्रकारच्या गोपी, राधातत्व, प्रार्थना अशी स्वतंत्र प्रकरणे केली आहेत. 'श्रीकृष्णस्तवन : भीष्मस्तवराज स्तोत्र' आणि 'श्रीकृष्ण मानसपूजा' यांमध्येही कृष्णवर्णन आहे.


प्रकाशक : यज्ञेश्वर प्रकाशन
पाने : १६२
किंमत : १९० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZNXBI
Similar Posts
संक्षिप्त भगवद्गीता (उत्तरार्ध) आज गीता जयंती आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली श्रीमद्भगवद्गीता म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा. ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांनी भगवद्गीतेच्या १८ अध्यायांचे सार लिहिले असून, त्याचा पूर्वार्ध आपण याआधी पाहिला. त्याचा उत्तरार्ध आता पाहू या...
संक्षिप्त भगवद्गीता (पूर्वार्ध) आज गीता जयंती आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा असलेली श्रीमद्भगवद्गीता केवळ भारतीयांच्याच नव्हे, तर सर्व जगातील जाणकारांच्या हृदयात मोठ्या आदराने विराजमान झालेली आहे. अनेक विद्वानांनी सोप्या भाषेत गीतेचा अर्थ सांगण्याचे प्रयत्न आजवर केलेले आहेत. त्याच्या अभ्यासातून ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांनी काढलेले १८ अध्यायांचे सार लिहिले आहे
पंढरपूरच्या पायी वारीचा इतिहास दर वर्षी निघणारी वारी ही महाराष्ट्राच्या सांकृतिक आणि धार्मिक परंपरेचा मानबिंदू आहे. तसाच तो वारकरी संप्रदायाचाही एक भाग आहे. पंढरपूरला जाणारी आषाढी वारी हा केवळ राज्याचा नव्हे, तर देश-विदेशातील नागरिकांच्या आदराचा आणि उत्सुकतेचा भाग आहे. नीता अंकुश टेंगले यांनी आषाढी वारीचा सर्व बाजूने अभ्यास करून तो वाचकांसमोर मांडला आहे
श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभांचे हे रसाळ जीवनचरित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी वाचकांसमोर आणले आहे. चौदाव्या शतकात जन्मलेले श्रीपाद वल्लभ आज एकविसाव्या शतकातही प्रिय आहेत, पूजनीय आहेत, ते त्यांच्या अजरामर कार्यामुळे. विजयनगरचे हिंदू साम्राज्य स्थापन करण्याची मूळ प्रेरणा श्रीपादांची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language